‘निकृष्ट’ दर्जाचं ‘अन्न’ खाल्ल्यानं जगभरात दर वर्षाला ‘आजारी’…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : तंत्रज्ञानाच्या या युगातही जगातील कोट्यावधी लोकांना दोन वेळा अन्न मिळू शकत नाही. त्याचबरोबर, संयुक्त राष्ट्राच्या अहवालात असे म्हटले आहे की दरवर्षी जगातील सुमारे 60 कोटी लोक निकृष्ट प्रतीचे अन्न खाल्ल्याने आजारी…