परभणी : ऑनलाइन टीम - परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांची स्थानिक प्रशासनाकडून कोरोना चाचणी करण्यात येत आहे. अनावश्यक कारणांनी बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. मात्र, सध्या शेतीकामाचीही लगबग सुरू आहे.…
नवी दिल्ली : वृत्त संस्था - कोरोना व्हायरस महामारीच्या काळात तेलंगणा राज्यात देशातील सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत योजना' सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणामध्ये योजना लागू करण्यासाठी…