UNHRC : PAKचं हिंसेचं रेकॉर्डच सर्वकाही सांगतं, काश्मीरमधील हस्तक्षेप अजिबात सहन करणार नाही, भारतानं…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारत पाकिस्तानचा जम्मू काश्मीर मधील हस्तक्षेप कधीही सहन करणार नाही असे भारताकडून यूएनएचआरसी मध्ये सांगितले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विमर्श आर्यन यांनी सांगितले की, भारतीय संविधानातील कलम ३७० ही एक तात्पुरती…