सत्ताबदलाचं वारं सुरु झालंय, ते कदापी थांबणार नाही : आ. पृथ्वीराज चव्हाण
कराड : पोलीसनामा ऑनलाइन - शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणाऱ्या भाजप सरकारने शेतकऱ्यांना सोयीस्करपणे दुर्लक्षीत केले. रोजगार निर्मितीमध्ये सरकार अयशस्वी झाल्याने कोट्यावधी युवकांची फसवणूक झाली आहे. निवडणुका जवळ येतील तसे भाजपकडून नवीन…