[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b7b84fbd-c97b-11e8-ae84-554935d992c5′]
[amazon_link asins=’B00YEJYSEM,B00YEJZVRU’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ca9717d8-c97b-11e8-94cd-f72d31df103a’]
दारुचा परवाना मागितल्याच्या करणावरुन पोलिसाला मारहाण
यड्राव येथील हल्ल्यात जखमी झालेल्या सर्वांचाच मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर नातेवाईकांनी आक्रोश केला. यातील सोनालीचा म्हैसाळ (ता. मिरज) येथील अभिजित रावण याच्याशी विवाह झाला होता. त्यांना पाच महिन्यांची मुलगी आहे. रविवारी (दि.७) तो पत्नीसह मुलीला आणण्यासाठी यड्रावला जाणार होता. मात्र त्याआधीच पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्याला अश्रू अनावर झाले होते. त्याशिवाय आयरेकर-धुमाळ कुटुंबातील १६ वर्षांचा एकच मुलगा या हल्ल्यातून वाचला असून तोही दिवसभर सिव्हील परिसरात होता. या घटनेमुळे तोही पूर्णपणे हादरून गेल्याचे दिसत होते.
जबरी चोर्या करणार्यांच्या बुलढाणा पोलिसांनी आवळल्या मुसक्या
दरम्यान, मृतांचे नातेवाईक सकाळी सात वाजल्यापासून सांगलीतील शासकीय रूग्णालय परिसरात थांबून होते. शहापूर पोलिसांकडे वारंवार विचारणा करूनही त्यांना कसलाच प्रतिसाद दिला जात नव्हता. त्याशिवाय सर्व मृतदेह पोलिस ठाण्यात नेल्यानंतरच ताब्यात देऊ असेही पोलिसांनी नातेवाईकांना सांगितले होते. त्यामुळे सोनाली रावणचे नातेवाईक हतबल झाले होते. पोलिसांच्या असहकार्यामुळे उशीरा मृतदेह ताब्यात मिळाल्याने मृत सोनालीवर यड्राव येथेच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतल्याचे नातेवाईकांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.