नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लग्न हे प्रत्येक मुलींसाठी एका शानदार स्वप्नासारखे असते. मात्र लग्न करणे सोपे आहे, मात्र ते टिकवणे किंवा त्यासंबंधी असलेले सर्व नियम सांभाळणे फार अवघड असते. लग्नानंतर अनेक मुलींना सासरी गेल्यावर काही गोष्टींचा पश्चाताप होतो. तुमचे लग्न तुमच्या पसंतीने झाले असेल अथवा नसेल मात्र लग्नानंतर तुम्हाला एकाच घरात सर्वांबरोबर राहावे लागल्यानंतर सर्व गोष्टी समजायला लागतात. त्यामुळे आईवडिलांकडे असणारा आराम सासरी मिळत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लग्नानंतर कोणत्या गोष्टींचा पश्चाताप होऊ शकतो याची माहिती देणार आहोत.
1)स्वातंत्र्य
प्रत्येकाला स्वातंत्र्य आवडत असते. मात्र लग्नानंतर मुलींचे हे स्वातंत्र्य कमी होते. माहेरी मुली ज्याप्रमाणे राहतात त्याप्रमाणे सासरी मुलींना स्वातंत्र मिळत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी नवऱ्याची आणि सासरच्यांनी परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे लग्न नसते केले तर चांगले झाले असते असा विचार मुलींच्या मनात येऊ शकतो.
2)करियर
लग्नानंतर अनेकवेळा मुलींना करियर पुढे नेता येत नाही. लग्नानंतर सासरच्यांना आवडत असणारे कामचं करावे लागते. जर त्यांनी नोकरी करण्यास नकार दिला तर तुम्हाला करिअरमध्ये अनेक अडचणी येऊ शकतात.
3) दररोजचे काम
ज्या मुली कामचोर आणि आळशी असतात त्यांना लग्नानंतर मोठ्या अडचणी निर्माण होतात. कारण लग्नानंतर घरची कामे करावी लागतात. जर कुटुंब मोठे असेल तर अनेकवेळा या अडचणी निर्माण होतात.
Visit : Policenama.com
- जिममध्ये व्यायाम केल्यानंतर ‘ही’ हेल्थ ड्रिंक्स घेतल्यास होईल फायदा
कामावरुन घरी आल्यानंतर खुप थकवा जाणवतो का ? मग ‘हे’ हेल्दी फुड खा
तुम्ही कधी-कधी विक्षिप्त वागता का ? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठीच
‘हा’ आहे जीवघेणा आजार, जाणून घ्या लक्षणे …आणि वेळीच करा उपचार
‘वर्कआऊट’नंतर मांसपेशीत वेदना होतात का ? ‘हे’ प्रभावी उपाय करून पहा –
तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क ! –
मुलींनी मुलांसारखे कपडे परिधान केल्यास होऊ शकतो गर्भधारणेवर परिणाम ? –
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या