Browsing Tag

Freedom

Rohit Pawar | अभिनेता किरण माने यांना रोहित पवारांचा पाठिंबा; जाणून घ्या नेमकी मानेंनी कोणती घेतलीय…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर प्रखर भूमिका घेणारे अभिनेते किरण माने (Actor Kiran Mane) सध्या सोशल मीडियावर खुप चर्चेत आहेत. स्टार प्रवाहवरील (Star Pravah) 'मुलगी झाली हो' (Mulgi Zali Ho) या मालिकेत विलास पाटील…

Relationship Breakup Reasons | गर्लफ्रेडला चुकूनही बोलू नका ‘या’ 6 गोष्टी, नाही तर तुमचे…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Relationship Breakup Reasons | लव रिलेशन (Love Relation) डेटिंग (Dating) हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये खूप महत्वाचे आहे. कपल्स रिलेशनशिप मध्ये आल्यानंतर त्यांच्या प्रेमाच्या दुनियेत खूप छान रमतात. फोनवरती बोलणे,…

Rupali Chakankar | ‘सिनेमा बनवला, पैसे कमावले; ‘त्या’ खाल्ल्या मिठाला तरी जागायचे…

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन -  'पद्मश्री' पुरस्कार मिळाल्यानंतर कंगना राणौतने (Kangana Ranaut) एका मुलाखतीत म्हटले होते की, 1947 साली भीक मिळाली होती, देशाला स्वातंत्र्य (freedom) तर 2014 ला मिळालं असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर…

Chandrakant Patil | ‘… तर कंगना बरोबर आहे’, कंगनाच्या वादग्रस्त विधानानंतर…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - 2014 पासून नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केलेल्या कामावर खुश होऊन देशाला स्वातंत्र्य (freedom) मिळाल्याचा अनुभव नागरिकांना मिळायला लागला, असे कंगना राणौतला (Kangana Ranaut) म्हणायचे असेल तर ते बरोबर आहे.…

Prashant Jagtap | कंगना रणौतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, पुणे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Prashant Jagtap | 'पद्मश्री' पुरस्कार मिळाल्यानंतर कंगना रणौतने (Kangana Ranaut) एका मुलाखतीत म्हटले होते की, 1947 साली भीक मिळाली होती, देशाला स्वातंत्र्य (freedom) तर 2014 ला मिळालं असे वादग्रस्त वक्तव्य केले…

Relationship | भारतीयांना आपल्या ‘पार्टनर’कडून काय हवे असते?, डेटिंग अ‍ॅपने उघड केली…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  Relationship | वैयक्तिक जीवन (personal life), प्रेमसंबंध (affair) किंवा रिलेशनशिप (Relationship) बाबत OkCupid Dating app ने अनेक आश्चर्यकारक आकडे समोर ठेवले आहेत. हे आकडे सांगतात की, भारतीय लोक याबाबतीत स्वताला…

लग्नानंतर प्रत्येक मुलीला ‘या’ 3 तीन गोष्टींचा होतो पश्चाताप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लग्न हे प्रत्येक मुलींसाठी एका शानदार स्वप्नासारखे असते. मात्र लग्न करणे सोपे आहे, मात्र ते टिकवणे किंवा त्यासंबंधी असलेले सर्व नियम सांभाळणे फार अवघड असते. लग्नानंतर अनेक मुलींना सासरी गेल्यावर काही गोष्टींचा…

भारतापेक्षा पाकिस्तान अधिक आनंदी ?

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - जगातील लोक आनंदी आहेत की नाही, हे सांगणे तसे कठीणच आहे. संयुक्त राष्ट्र विकास समाधान नेटवर्कने जगातील आनंदी देशांबद्दलचा अहवाल सादर केला आहे. आनंदी देशांच्या यादीत भारत यावर्षी १४० व्या क्रमांकावर आहे. गेल्या…

भूदान चळवळीतील अखेरच्या शिलेदारांचे निधन 

वसमत : पोलिसनामा ऑनलाईनमराठवाडय़ाचे गांधी ज्येष्ठ सर्वोदयी नेते, स्वातंत्र्यसेनानी, समाजवादी विचारवंत गंगाप्रसाद अग्रवाल यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने दुपारी पावणेदोन वाजता राहत्या घरी निधन झाले.महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचे…

देशातील ५ लाख गावं हागणदरीमुक्त : नरेंद्र मोदींचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाउघड्यावर बसणाऱ्यांची संख्या ४० टक्यांनी घटली असून ५ लाख गावं हागणदरीमुक्त झाल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ते महात्मा गांधी जयंती निमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या 'महात्मा गांधी…