पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ओम रेकी फॅमिली ट्रस्ट यांच्या वतीने पौड जवळ मिस्टिक गावाजवळ संत ज्ञानेश्वर, स्वामी समर्थ, बजरंग बली या देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना स्वामी ओमानंद भारती यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी या सोहळ्याला त्यांचा भक्त परिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक गावतील भक्तगणांनी या महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
स्वामी ओमानंद भारती हे लहानपणापासूनच त्यांनी भक्ती साधना याची आवड होती. त्यामुळे त्यांनी या मार्गावर चालत राहिले व भक्ती आणि लोक कल्याणकारी भावनेतून आश्रमांची स्थापना करून भक्तांना दैनंदिन जीवनात आलेल्या संकटात लोकांना मार्गदर्शन केले. विंचू चाव्याव्दारे आणि सापाच्या चाव्याव्दारे, वंध्यत्व आणि मानसिक त्रासांच्या रुग्णांना बरे करण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले. ते ओशोचे शिष्य बनले, जे भारतीय अध्यात्मिक नेत्यांमधील महान नेते होते. महान स्वामी निर्वाण प्राप्त होईपर्यंत ते ओशोसमवेत राहिले. त्यांनी जपानी झेन भिक्षू शियागो सुकुमाकडून रेकी शिकली. तेव्हापासून त्यांनी लोकांना आपले आतील आत्म विकसित करण्यास मदत करण्यासाठी स्वत: ला झोकून दिले आहे.
स्वामीजी जगभर प्रवास करतात आणि रेकी, ध्यान आणि आध्यात्मिक उपचारपद्धतींसाठी शिबिरे आयोजित करतात. त्यांनी रेकी आणि ध्यान करण्यासाठी पौड जवळ, असलेल्या मिस्टिक विलेज येथे ओम रेकी फॅमिली ट्रस्टची स्थापना केली आहे. स्वामीचे आश्रम पुण्यात कोरेगाव पार्क पौड व फॅन्स कॅनडा येथे आहेत याद्वारे सेवा ते करत आहेत.
Visit : policenama.com
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.