जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने खानवडी (ता . पुरंदर ) येथे दि . २७ नोव्हेंबर रोजी बारावे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन होणार आहे, अशी माहिती साहित्य परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस दशरथ यादव यांनी दिली.
संमेलनाच्या संयोजन बैठकीला परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे, उपाध्यक्ष राजकुमार काळभोर, पुणे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ जगताप, जिल्हा उपाध्यक्ष सुनील लोणकर, जिल्हा प्रसिद्धिप्रमुख दत्तानाना भोंगळे, तालुकाध्यक्ष श्यामकुमार मेमाणे, कार्याध्यक्ष गंगाराम जाधव, उपाध्यक्ष नंदकुमार दिवसे, निरीक्षक चंद्रकांत टिळेकर, बहुजन हक्क परिषदेचे सुनील धियार आदी उपस्थित होते.
महात्मा फुले यांच्या मूळ गाव खानवडीमध्ये परिषदेच्या वतीने दर वर्षी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. या संमेलनात ग्रंथदिंडी, उद्घाटन समारंभ,पुरस्कार वितरण, कथाकथन, नाट्यप्रयोग, परिसंवाद, कविसंमेलन व समारोप असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
Visit : Policenama.com
- भात खाण्याचे ‘हे’ १० फायदे जाणून तुम्ही व्हाल थक्क ! बिनधास्त करा सेवन
- क्रिस्टिना सिल्वाने ‘मस्कुलर बॉडी’ कशी बनवली ? जाणून घेवूयात रहस्य
- वजन कमी करण्यासाठी ‘हा’ आहे सर्वोत्तम उपाय, जाणून घ्या
- ‘हे’ पदार्थ जास्त खाल्ले तर लवकर होऊ शकता म्हातारे, वेळीच करा उपाय
- भातामुळे वाढत नाही लठ्ठपणा, जाणून घ्या आहारतज्ज्ञ काय सांगतात
- मुलांना लहानपणापासूनच लावा मैदानी खेळांची सवय, उत्तरार्धातही राहतील फिट
- सावधान ! जास्त फळे खाल्ल्याने वाढू शकते वजन, जाणून घ्या कारणे
- गर्भातच मुलाला मिळेल अनुवंशिक आजारातून मुक्तता
- ‘सिक्स पॅक्स अॅब्स’ हवेत का ? मग ‘हे’ सोपे व्यायाम प्रकार आवश्य करा
- पौष्टिक पदार्थांपेक्षाही ‘पाणी’ आहे सरस !