पोलीसनामा ऑनलाइन टीम – काही व्यक्तींना थोडे प्रयत्न केल्यानंतर देखील लगेच यश मिळते मात्र दुसरीकडे काही व्यक्तींना आयुष्यात अनेक प्रयत्न करून देखील यश मिळत नाही. हस्त सामुद्रिकशास्त्रा मध्ये याची अनेक कारणे देण्यात आली आहेत. त्यानुसार आपल्या हातावर काही निशाण हे शुभ असतात तर काही निशाण अशुभ असतात. शुभ निशाण असणारा व्यक्ती आयुष्यात यशस्वी बनतो तर अशुभ रेखा असणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात लवकर यश मिळत नाही. यामुळे आज आपण यासंदर्भात माहिती घेणार आहोत.
कट झालेली भाग्यरेखा
हातावर भाग्यरेषा असणे फार महत्वाचे आहे. चांगली भाष्यरेषा असेल तर माणूस आयुष्यात खूप यशस्वी होतो. मात्र जर हि भाग्यरेषा कमजोर आणि अर्धवट असेल तर तुमच्याकडे नेहमीच पैशाचा तुटवडा जाणवणार आहे.
सूर्य रेखा नसणे
हस्तरेखा ज्योतिषानुसार हि रेष हातावर असल्यास मानवाला जीवनात यश आणि मानसन्मान प्राप्त होतो. जर हि रेखा नसेल तर माणसाला मान सन्मान प्राप्त होत नाही. मेहनत केल्यानंतर देखील त्याला जीवनात यश मिळत नाही.
हातावरील पर्वतांना उभार नसले
तळहातावरील पर्वतांना उभार नसल्यास तुम्हाला आयुष्यात यश मिळत नाही. तसेच तुमचे भाग्य देखील उघडत नाही.
प्रमाणापेक्षा जास्त क्रॉस निशाण
काही जणांचे हात हे एकदम साफ आणि स्पष्ट असतात. तर काही जणांच्या तळहातावर विविध क्रॉस दिसून येतात. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त क्रॉस असलेल्या व्यक्तींना देखील आयुष्यात यश मिळत नाही.
Visit : policenama.com
- ‘डेंग्यू’ पासून संरक्षण करतील ‘पपईची पाने’, जाणून घ्या कसा करावा उपाय
- जनावरांसाठीही डास धोकादायक ! दूध उप्तादनावर होतो वाईट परिणाम
- डेंग्यूच्या डासांची ‘ही’ माहिती आवश्य जाणून घ्या,
- लहान बाळाला सर्दी झाली तर करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या पद्धत
- डासांमुळे मलेरियासह होऊ शकतात ‘हे’ आजार, वेळीच घ्या काळजी
- अनेक आजारांवर अडुळसा आहे ‘रामबाण औषध’, जाणून घ्या उपाय
- ‘डेंग्यू’ पासून संरक्षण करतील ‘पपईची पाने’, जाणून घ्या कसा करावा उपाय
- जनावरांसाठीही डास धोकादायक ! दूध उप्तादनावर होतो वाईट परिणाम
- डेंग्यूच्या डासांची ‘ही’ माहिती आवश्य जाणून घ्या,
- लहान बाळाला सर्दी झाली तर करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या पद्धत
- डासांमुळे मलेरियासह होऊ शकतात ‘हे’ आजार, वेळीच घ्या काळजी
- अनेक आजारांवर अडुळसा आहे ‘रामबाण औषध’, जाणून घ्या उपाय