दुर्दैवी घटना : अंत्ययात्रेदरम्यान पुल कोसळला, २५ जण नदीत पडले
सातारा : पोलीसनामा ऑनलाईन - मृत झालेल्या व्यक्तीच्या अंतयात्रेदरम्यान नदीवरील पुल कोसळ्याने २५ जण नदीत कोसल्याची घटना महाबळेश्वर तालुक्यातील खरोशी या गावात घडली. ही घटना आज (रविवार) सकाळी दहाच्या सुमारास घडली. या घटनेत ८ जण जखमी झाले असून…