केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा मोठा दावा, म्हणाले – ‘राज्यात लवकरच भाजपचे सरकार…
सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कधीही एकत्र न येणा-या तीन पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. त्यामुळे या सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असून, वादविवाद सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही मोकळेपणाने काम करता येत नाही. त्यातच…