राज्यातील मंदिरं कधी खुली होणार ? सरकारनं दिली कोर्टात माहिती
पोलिसनामा ऑनलाईन, मुंबई, दि. 13 ऑगस्ट : कोरोना काळात देऊळ, मंदिर आदी धार्मिक स्थळे सुरू करण्यावरून राज्य सरकारने उच्च न्यायालयात भूमिका मांडली आहे. या भूमिकेत राज्य सरकारने सांगितले आहे की, कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे ‘देऊळ बंद’…