१५१ तालुक्यांमध्ये जाहीर केलेला दुष्काळ केंद्र सरकारच्या संहिते प्रमाणे नाही
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - काल ३१ ऑक्टोबर ला रात्री राज्यसरकारने १५१ तालुक्यांमध्ये गंभीर तर माध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला होता. केंद्र सरकारच्या दुष्काळा संदर्भातील दर्शिके नुसार राज्य सरकारने हा निर्णय घेतला अशी चर्चा होती. मात्र…