औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - उस्मानपुरा पोलिसांनी खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करुन बदनामी केली तसेच पोलिसांच्या सततच्या त्रासाला कंटाळून एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना जयभवानीनगर येथे गुरुवारी…
नवी दिल्ली : वृत्त संस्था - बंगळुरुमध्ये एक कंपनीत तब्बल 1 हजार 500 कोटीचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. आएमए कंपनीच्या मालक मसूर खान यांच्यावर आता पर्यंत फसवणूकीच्या 20 हजार तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. कंपनीच्या मालकाने एका ऑडिओ…