2 लाखाचे लाच प्रकरण : उपअधीक्षक झाल्या गृहिणी तर कर्मचारी शेतमजूर ! उपविभागीय पोलीस अधिकार्याला…
जालना : उपविभागीय पोलीस अधीक्षकाला लाच प्रकरणात पकडण्यासाठी गुप्तता पाळणे महत्वाचे होते. त्याचबरोबर पोलीस ठाणे किंवा कार्यालयात संशय आला असता, म्हणून तक्रारदाराच्याच घरी पैसे घेण्यासाठी बोलविण्याचे ठरले. तेथेही संशय येऊ नये, म्हणून पुणे लाच…