नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोनामुळे जगभरातील लॉकडाऊन माणसांसाठी एक समस्या बनली आहे. परंतु यामुळे पृथ्वी काही प्रमाणात स्वत:ला वाचविण्यात यशस्वी झाली आहे. ना वाहनांचा आवाज, ना वाहनांमधून निघणारा काळा धूर, गर्दी, माणसांनी फेकलेल्या कचऱ्याचे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हवेचा वेग कमी झाल्याने पुन्हा एकदा दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषण गंभीर पातळीवर पोहोचले आहे. शनिवारी गुरूग्राम वगळता दिल्ली व त्याजवळच्या शहरात हवेचा गुणवत्ता सुचकांक म्हणजेच एक्यूआय 400 च्या वर होता. तर सर्वाधिक…