आता रेल्वे प्रवासादरम्यान मिळणार नाही प्लास्टिकच्या बाटलीत पाणी, प्रशासनानं उचलले ‘मोठे’…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारने सिंगल युझ्ड प्लॅस्टिकवर बंदी घातली असून यापुढे हे प्लॅस्टिक वापरले जाणार नाही. मात्र हि बंद पूर्णपणे लागू नसून भारतीय रेल्वेने यासंदर्भात नवीन पाऊल उचलले आहे. भारतीय रेल्वेची उपकंपनी IRCTC ने यावर…