Browsing Tag

Central Government Water Life Mission

राज्यात 22 हजारांपेक्षा जास्त गावांना पाणी टंचाई !

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रात यंदा सरासरीच्या दुप्पट पावसाची नोंद करण्यात आली आहे. तरीही राज्यात ग्रामीण भागात राहणाऱ्या सुमारे २२ हजारांपेक्षा जास्त गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक…