2011 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ‘फिक्सिंग’च्या आरोपानंतर श्रीलंकेच्या सरकारनं घेतला…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एकदिवसीय विश्वचषक 2011 मध्ये भारताने अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत केले आणि दुसर्यांदा विश्वचषक जिंकला, परंतु हा सामना फिक्स झाला होता असा आरोप श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंद अलुथगामेगे यांनी केला.…