पोरीनं खाल्लं ‘वटवाघूळ’, त्यामुळंच जगभरात पसरला का ‘कोरोना’ व्हायरस !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरस आता भारतापर्यंत पोहचला आहे. मुंबईत दोन संशयास्पद घटना घडल्या आहेत. या क्षणी, त्यांची चाचणी घेण्यात येत आहे. आतापर्यंत चीनमध्ये प्राणघातक कोरोना विषाणूमुळे २६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ८३० लोक…