PM Kisan | आता ‘या’ शेतकर्यांवर कारवाईची तयारी, चुकीच्या पद्धतीने घेतला योजनेचा लाभ;…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - PM Kisan सन्मान निधी योजनेचा लाभ असेही लोक घेत आहेत जे तिच्या कक्षेत येत नाहीत. आता त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. केंद्र सरकार 42 लाख अपात्र शेतकर्यांकडून 3,000 कोटी रुपये वसूल करणार आहे. हा तो पैसा आहे जो PM…