हरिद्वार : वृत्तसंस्था - विषारी दारूने उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या तीन राज्यात थैमान घातले आहे. विषारी दारू पिऊन आतापर्यंत १०९ जणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी…
हरिद्वार : वृत्तसंस्था - विषारी दारू पिल्यामुळे १२ जणांचा मृत्यू झाला, उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यामधील भगवानपूर येथील एका गावात ही घटना घडली आहे. इतकेच नव्हे तर उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथेही विषारी दारू पिल्याने ५ जणांचा मृत्यू झाला…