भारत-पाक आशिया चषक; १९ सप्टेंबरच्या सामन्यावर प्रश्नचिन्ह!
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट सामना म्हणजे आख्या देशातील क्रिकेटप्रेमींसाठी महत्वाचा असतो. येणारा आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील भारत -पाक दरम्यानचा सामना १९ सप्टेंबरला होणार नसल्याचे सूत्रांची सांगितले आहे. भारत…