प्रदूषणामुळे देशाला 2 लाख 60 हजार कोटी रुपयांचे नुकसान, 16 लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी 2019 मध्ये आयसीएमआरने प्रदूषणाबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. अभ्यासानुसार, गेल्या वर्षी भारतात प्रदूषणामुळे 16 लाखाहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. एवढेच नव्हे तर प्रदूषणामुळे…