४ जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

औरंगाबाद पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद परिक्षेत्रातील चार जिल्ह्यातील २० पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांनी दिले आहेत.

बदली झालेल्या पोलीस निरीक्षकाच्या नावासमोर कोठून कोठे बदली झाली त्याची माहिती कंसात दिलेली आहे.

चंदन बाळाराम ईमले (औरंगाबाद ग्रामीण ते जालना), संतोष उत्तमराव पाटील (औरंगाबाद ग्रामीण ते बीड), सिद्धार्थ वसंत गाडे (औरंगाबाद ग्रामीण ते बीड), सुनील श्रीनिवास बिर्ला (औरंगाबाद ग्रामीण ते बीड), बाळासाहेब नारायण पवार (जालना ते बीड), साईनाथ रामराव ठोंबरे (जालना ते उस्मानाबाद), रामेश्वर तुकाराम रेंगे (जालान ते औरंगाबाद ग्रामीण), महादेव पांडूरंग राऊत (जालना ते बीड), रामेश्वर भागूजीराव खनाळ (जालना ते उस्मानाबाद), भाऊसाहेब दादाबा गोंदकर (बीड ते जालना), सुरेंद्र हनमनलु गंदम (बीड ते जालना), शिरीष दत्तात्रय हुंबे (बीड ते जालना), उमाशंकर मन्मथअप्पा कस्तूरे (बीड ते उस्मानाबाद), दिनेश विठ्ठल आहेर (बीड ते जालना), सुरेश सुधाकर चाटे (बीड ते उस्मानाबाद), हर्षवर्धन गोविंदराव गवळी (बीड ते उस्मानाबाद), माधव बाबूराव सुर्यवंशी (उस्मानाबाद ते बीड), माधव ज्ञानोबा गुंडीले ( उस्मानाबाद ते औरंगाबाद ग्रामीण), राजेंद्र सिद्राम बोकडे (उस्मानाबाद ते औरंगाबाद ग्रामीण), सुनील विठठल नेवसे (उस्मानाबाद ते औरंगाबाद ग्रामीण)