आपल्या ‘वादग्रस्त’ वक्तव्यानं राजकारणात ‘खळबळ’ उडवून देणारे ‘महारथी’ आमने-सामने येतात तेव्हा…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशातील दोन मोठ्या पक्षांचे दोन मोठे नेते एका कार्यक्रमादम्यान आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजय वर्गीय हे दोन दिग्गज नेते एका इव्हेन्ट दरम्यान एकमेकासमोर आल्याचे पहायला मिळाले. राजकारणात हे दोनीही नेते एकमेकांवर आणि पक्षावर अनेकदा टीका करत असले तरी एकमेकांसमोर येताच यांनी गळाभेट घेतली आणि शांततेत एकदुसऱ्याचा आदर सत्कार केला.
हे दोनीही दिग्गज नेते आपल्या पक्षासाठी राजकारणामध्ये महत्वाची भूमिका पार पाडतात यासाठी अनेकदा त्यांना विरोधी पक्षावर टीका देखील करावी लागते. आतापर्यंतच्या कारकिर्दीनुसार आपल्या वक्तव्यांमुळे दोनीही नेते सतत चर्चेत राहिलेले आहेत. त्यामुळे एकमेकांसमोर येताच दोघांनी गळाभेट घेतली हे पाहून कार्यकर्त्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- कोणतेही काम करत असताना मुखाने ‘रामराम’ म्हणा, होईल ‘हा’ फायदा, जाणून घ्या –
- मनुष्य जन्माचा उपयोग कसा करावा हे संत ज्ञानोबाराय सांगतात... –
- वारकरी गळ्यात ‘तुळशी’चीच माळ का घालतात ? जाणून घ्या कारण –
- देवासाठी भरपूर पैसा खर्च केला म्हणजे देव भेटतो हा माणसाचा ‘भ्रम’ आहे : संत तुकोबाराय –
- माणूस चांगला आहे की वाईट हे त्याच्या ‘जाती’वरून नाही तर ‘गुणा’वरून ठरवावे : संत तुकोबाराय –
- ‘हसता-खेळता’, ‘चालता-बोलता’ही ‘भक्ती’ करता येते, जाणून घ्या –
- मरतेवेळी भगवंताचे नाम’स्मरण’ केल्याने ‘हे’ फायदे होतात ?, जाणून घ्या –
- ‘परमार्थ’ केंव्हा करावा ? बालवयात, तारुण्यात की म्हातारपणी ?, जाणून घ्या –
- श्री संत भगवानबाबांची 55 वी पुण्यतिथी शिरूर मध्ये उत्साहात साजरी –