Supreme Court On Maharashtra Political Crisis | महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे 7 महत्वाची निरीक्षणे
Supreme Court On Maharashtra Political Crisis – नबाम राबिया प्रकरणााचा यापूर्वीचा निर्णय हा सात न्यायमुर्तींच्या खंडपीठाकडे फेरविचारासाठी पाठवला जाणार.
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा. (Supreme Court On Maharashtra Political Crisis)
– व्हीप हा राजकीय पक्षच नियुक्त करू शकतात.
– राज्यपालांचा फ्लोअर टेस्ट बोलावण्याचा निर्णय चुकीचा होता.
– माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी फ्लोअर टेस्ट ला सामोरे न जाता राजीनामा दिल्यामुळे परिस्थिती पूर्ववत केली जाऊ शकत नाही.
– राज्यपालांद्वारे भाजपच्या पाठिंब्याने शिंदे यांना सत्तास्थापनेचे आमंत्रण देण्याचा निर्णय योग्य होता.
– अपात्रतेची याचिका प्रलंबित असताना निवडणूक आयोग चिन्हाबाबत निर्णय घेऊ शकतो.
Web Title :- Supreme Court On Maharashtra Political Crisis | 7 important observations of the Supreme Court regarding the Maharashtra government
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Abdul Sattar | ‘झिरवळांचा खेळ आता संपला’, संजय राऊतांच्या ट्विटला अब्दुल सत्तार यांचे प्रत्युत्तर
Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदेंना दिलासा, अपात्र आमदारांचा निर्णय अध्यक्षांकडे सोपवला
Maharashtra Political Crisis | शिंदे गटाला धक्का, गोगावलेंची प्रतोद पदी झालेली नियुक्ती बेकायदेशीर