कलम 370 बाबत अनेकांमध्ये होते गैरसमज, आता वेळ खरा इतिहास लिहिण्याची, अमित शाहांनी सांगितलं
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कलम 370 वरून केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी पुन्हा एकदा कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. काश्मीरविषयी अनेक गैरसमज होते लोक इतिहासाविषयी चुकीची माहिती देत होते. परंतु आता देशाचा खरा इतिहास लिहण्याचा वेळ आली आहे.…