पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडसह त्याचे लाखो चाहते आणि कुटुंबीय आजही दु:खात आहे. राजकीय क्षेत्रातही ही दु:खाची लाट पसरली आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नुकतीच सुशांत सिंह राजपूतच्या…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोनाच्या उद्रेकामुळे 3 मे पर्यंत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या दरम्यान केंद्र सरकार 20 एप्रिलपासून अनेक सेवा पुन्हा सुरू करणार आहे. याबाबत सरकारकडून सर्वसमावेशक यादी जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी अर्थव्यवस्थेतील मंदीबाबत केलेले वक्तव्य मागे घेतले आहे. शनिवारी रविशंकर प्रसाद यांनी अर्थव्यवस्थेतील मंदी पूर्णपणे नाकारली आणि भारतीय अर्थव्यवस्था उत्तम स्थितीत असल्याचा दाखल…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात तिरस्कार आणि विभाजनाचं विष पसरवलं, असा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वायनाड येथे केला होता. त्यावर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद…