Browsing Tag

जलसिंचन प्रकल्प

15000 कोटी रूपयांचा अतिरिक्त निधी राज्यातील सिंचनासाठी देणार – जलसंपदामंत्री जयंत पाटील

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शनिवारी जळगावात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत राज्यातील जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १५ हजार अतिरिक्त निधी उपलब्ध करुन देणार…

..तेंव्हा महाराष्ट्रात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - भविष्यात महाराष्ट्रात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. तसेच जनतेला स्वप्ने दाखविणे खूप सोपे आहे, त्याने जनता खूश होते. मात्र ती स्वप्ने पूर्ण न केल्यास जनता…