‘त्या’संबंधी ‘मिशन मोड’वर काम करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे बॅंकांना निर्देश
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शेतकऱ्यांना सध्याच्या खरीप हंगामासाठी कर्ज आवश्यक आहे. त्यामुळे बॅंकांनी सकारात्मक भूमिका ठेवून अधिकाधिक शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध करुन द्यावे. कर्जवितरणात जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करु नये. येत्या दोन आठवडयात…