पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांचा दावा, म्हणाले – ‘भारत आणखी एका सर्जिकल स्ट्राईकच्या…
इस्लामाबाद : वृत्तसंस्था - भारत पुन्हा एकदा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करू शकतो अशी भीती पाकिस्तानला सतावत आहे. यावरून असं दिसत आहे की, यापूर्वी भारतानं जो सर्जिकल स्ट्राईक केला हता त्याची भीती अजूनही त्यांची मनातून गेली नाही. शुक्रवारी…