केंद्र सरकारनं अर्थसंकल्पात दिले ‘हे’ 5 धक्के, हळूहळू दिसून येईल त्यांचा परिणाम !
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सन 2021-22 या वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करताना, संकटग्रस्त अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी, देशातील उत्पादन कार्यास प्रोत्साहित करण्यासाठी आणि कृषी उत्पादनांच्या बाजारपेठा…