झोपाळ्यावर बसून झाले, आता चीनला ‘लाल आँखे’ दाखवा : जितेंद्र आव्हाड
पोलिसनामा ऑनलाईन - भारत-चीन सीमेवरील गलवान खोर्यात सोमवारी रात्री दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झटापट झाली. यात लाठ्याकाठ्या व दगडांचा मारा एकमेकांवर करण्यात आला. त्यात भारताचे 20 जवान शहीद झाले आहे. तर, चीनचे 43 सैनिक मारल्याचे सांगितले…