Browsing Tag

China’s border

केवळ चीनसोबत तणावच नव्हे तर मोदी सरकारपुढं आहेत ‘ही’ 5 मोठी आव्हानं, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारत आणि चीनमधील तणाव आता खूप वाढला आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक चकमकीत २० सैनिक शहीद झाल्यानंतर राजकारणही तापले आहे. नवी दिल्ली ते बीजिंग पर्यंत बैठका सुरू आहेत. युनायटेड नेशन्सचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस…

भारत-चीन वाद : ‘ड्रॅगन’च्या कमांडिंग अधिकार्‍याचा मृत्यू, 40 सैनिक नदीमध्ये पडले, जाणून…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पूर्व लडाखमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमधील हिंसक संघर्षाबद्दल एका वृत्तपत्राशी बोलताना एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने हिंसा कशी झाली हे सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की गलवान खोऱ्यात सोमवारी सायंकाळी चार ते…

1967 मध्ये भारताने ‘ड्रॅगन’ला शिकविला होता धडा, 340 चिनी सैनिक झाले होते ठार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मंगळवारी लडाखमध्ये वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) प्रचंड तणावाच्या दरम्यान भारतीय सैन्य आणि चीनी सैन्य यांच्यात झालेल्या हिंसक चकमकीत आपले 20 सैनिक शहीद झाले. तथापि, चिनी सैन्याचेही नुकसान झाले आहे.एकीकडे…

‘उरी-पुलवामा’सारखी खोल जखम देऊन गेलं ‘गलवान’, हिसंक झटापटीत भारताचे 20 जवान…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सोमवारी रात्री एलएसीवर झालेल्या हिंसक झटापटीत भारताचे 20 सैनिक शहीद झाले. त्याचबरोबर या घटनेत चीनचेही मोठे नुकसान झाले आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या म्हणण्यानुसार, या झटापटीत 43 चिनी सैनिकांचा मृत्यू झाला आहे.…

Inside Story : चीनच्या सैनिकांनी कसा केला धोक्यानं भारतीय जवानांवर हल्ला ?, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चीनने पुन्हा एकदा भारताचा विश्वासघात केला आहे. पूर्वेकडील लडाखमध्ये माघार घेण्याच्या आश्वासनावरुन चीनने पलटवार करून चर्चेसाठी गेलेल्या भारतीय सैनिकांवर हल्ला केला, ज्यामध्ये २० सैनिक शहीद झाले. जाणून घेऊया चीनच्या…

पंतप्रधानजी, देश तुमच्यासोबत पण सत्य काय आहे ? : संजय राऊत

पोलिसनामा ऑनलाईन - भारत व चीन सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षात लष्कराच्या 20 जवानांना वीरमरण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून पूर्व लडाखमधील सीमाभागात तणाव निर्माण झाला होता. तणाव निवळण्यासाठी सुरू असलेल्या चर्चेदरम्यान ही घटना घडली.…

जरा याद करो कुर्बानी ! वीरमरणावर अमिताभ बच्चन यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

पोलिसनामा ऑनलाईन - चीनसोबत प्रत्यक्ष ताबारेषेवर गलवाण खोर्‍यात झालेल्या संघर्षात 20 भारतीय सैनिकांना वीरमरण आले असून त्यांच्या या वीरमरणावर ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी भावनिक पोस्ट लिहिली आहे. ‘ज़रा आँख में भर लो पानी; जो शहीद हुए हैं…

पंतप्रधान का शांत आहेत, सैनिकांना मारण्याची चीनची हिंमत कशी झाली ? : राहुल गांधी

पोलिसनामा ऑनलाईन - सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत व चीन यांच्या लष्करी चर्चा सुरू असतानाच सोमवारी पूर्व लडाखमधील गलवाण खोर्‍यात अचानक सघर्ष झाला. या संघर्षात भारताचे 20 जवान हुतात्मा झाले आहेत. सीमेवर तणाव वाढला असतानाच देशातही…