केवळ चीनसोबत तणावच नव्हे तर मोदी सरकारपुढं आहेत ‘ही’ 5 मोठी आव्हानं, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारत आणि चीनमधील तणाव आता खूप वाढला आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक चकमकीत २० सैनिक शहीद झाल्यानंतर राजकारणही तापले आहे. नवी दिल्ली ते बीजिंग पर्यंत बैठका सुरू आहेत. युनायटेड नेशन्सचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस…