मोदींच्या सरकारमधील मंत्र्याचा अजब दावा, 15 मिनिटे उन्हात थांबल्याने नष्ट होतो ‘कोरोना’…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून लाखो लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. तर हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसवर सध्यातरी कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही. भारतामध्ये कोरोना व्हायरसच्या…