म्युकरमायकोसिसचं राज्यात थैमान ! 52 जणांचा मृत्यू
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असताना आता म्युकरमायकोसिस या दुर्मिळ बुरशीजन्य आजाराने राज्यात ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर काहीनीं डोळे गमावल्याचे समोर आले आहे. या आजारावर वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे.…