‘चीन जोपर्यंत सैनिकांची संख्या कमी नाही करणार, तोपर्यंत भारत देखील नाही करणार’ : राजनाथ…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गेल्या काही दिवसापासून भारत आणि चीन यांच्यात सीमावाद सुरु आहे. दोन्ही देशांनी आपापली भूमिका व्यक्त केली आहे. त्यानंतर अंतर्गत धुसफ़ुस सुरु असून एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह…