आमदारांना पगार नका देऊ, शेतकऱ्यांना मदत करा, ‘या’ राज्यमंत्र्याची सरकारकडे मागणी
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील कोणत्याही आमदाराला पगार देऊ नका, एवढेच नाही तर आयएएस अधिकाऱ्यांना देखील तीन महिने पगार देऊ नका, मात्र शेतकऱ्यांसाठी काहीतरी चांगलं धोरण आखायला पाहिजे असे वक्तव्य राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले आहे.…