नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोनाचे संकट असून भारतीय अर्थव्यवस्थेवर देखील या संकटाचा मोठा परिणाम झाला आहे. जीडीपी देखील वेगाने 24 टक्क्यापर्यंत खाली घसरला आहे. याच मुद्यावरून काँग्रेस सतत केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहे. आज…
पोलिसनामा ऑनलाईन टीम - देश संकटात असतानाही नोटाबंदी, वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी यासारख्या विविध आर्थिक आघाड्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार अपयशी ठरले. मात्र मोदी सरकारचे हे अपयश लोकांसमोर आणण्यात किंवा त्या विरोधात…