चिनी सैन्य भारतीय हद्दीत शिरलंय का? उत्तर द्या’, राहुल गांधींचा सरकारला सवाल
पोलिसनामा ऑनलाईन - देशात कोरोना आणि च्रकीवादळाचे संकट असताना भारत-चीन सीमेवर तणावाचे वातावरण आहे. डोकलाम वादानंतर पहिल्यांदाच चीनबरोबरच्या सीमेवर तणाव वाढलेला आहे. दोन्ही बाजूंच्या लष्करांनी सज्जतेचे नारे दिलेले आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ…