India China Border Dispute : भारत-चीन LAC वर ‘या’ कारणामुळं शस्त्र सोबत ठेऊ शकत नाहीत…
नवी दिल्ली : वृत्त संस्था - भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गलवान खोर्यात हिंसक संघर्ष झाला तेव्हा आपल्या सैनिकांकडे शस्त्र नव्हती. चीनच्या सैनिकांनी आपल्या जवानांवर खिळे लावलेल्या काठ्या आणि लोखंडी रॉडने हल्ला चढवला. यामध्ये आपले 20 जवान…