Browsing Tag

Galvan Valley

India China Border Dispute : भारत-चीन LAC वर ‘या’ कारणामुळं शस्त्र सोबत ठेऊ शकत नाहीत…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गलवान खोर्‍यात हिंसक संघर्ष झाला तेव्हा आपल्या सैनिकांकडे शस्त्र नव्हती. चीनच्या सैनिकांनी आपल्या जवानांवर खिळे लावलेल्या काठ्या आणि लोखंडी रॉडने हल्ला चढवला. यामध्ये आपले 20 जवान…

चीनसोबतच्या सीमावादावर इंटरनॅशनल मीडियाचा ‘वॉच’, म्हणाले – ‘भारत आता कमकुवत…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गलवान व्हॅलीमध्ये झालेल्या चकमकीनंतर भारत आणि चीनमधील तणावाचे प्रमाण वाढले आहे. २० सैनिकांचा मृत्यू झाल्याने देश संतापला आहे. गलवान खोऱ्यात भारताने रस्ता बनवणे चीनला पचलेले नाही, मात्र हा रस्ता पूर्णपणे भारतीय…

भारत सरकारचा मोठा निर्णय ! ‘BSNL ला चीनी उपकरणांवरील अवलंबन कमी करण्यास सांगितले

नवी दिल्ली : वृत्त संस्था - गलवान खोर्‍यात भारतीय आणि चीनी सैन्यात झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. या घटनेनंतर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने देशात 4जी च्या कार्यप्रणालीत वापरल्या जाणार्‍या चीनी…

लडाखमधील भारतीय सैन्य माघारी घेण्यास स्थगिती

पोलिसनामा ऑनलाईन टीम - लडाखमधील गलवान खोर्‍यात भारतीय आणि चिनी जवानांदरम्यान झालेल्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर, भारतीय लष्कराने लेह व अन्य सीमावर्ती भागात हालचाली वाढवल्या आहेत. त्याचबरोबर लडाखमधून जे काही लष्करी युनिट माघारी येणार होते,…

चीनसोबत झालेल्या ‘हिंसक’ संघर्षानंतर ‘गुप्तचर’ यंत्रणांच्या…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - लडाखच्या गलवान खोर्‍यात हिंसक संघर्ष झाल्यानंतर भारताने चीनला धडा शिकवण्याची तयारी केली आहे. चीनला प्रत्येक आघाडीवर धडा शिकवला जाणार आहे. लाईन ऑफ अ‍ॅक्चुअल (कंट्रोल) वर अतिरिक्त जवान तैनात केले जात आहेत. सोबतच…

केवळ चीनसोबत तणावच नव्हे तर मोदी सरकारपुढं आहेत ‘ही’ 5 मोठी आव्हानं, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारत आणि चीनमधील तणाव आता खूप वाढला आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक चकमकीत २० सैनिक शहीद झाल्यानंतर राजकारणही तापले आहे. नवी दिल्ली ते बीजिंग पर्यंत बैठका सुरू आहेत. युनायटेड नेशन्सचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस…

जरा याद करो कुर्बानी ! वीरमरणावर अमिताभ बच्चन यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

पोलिसनामा ऑनलाईन - चीनसोबत प्रत्यक्ष ताबारेषेवर गलवाण खोर्‍यात झालेल्या संघर्षात 20 भारतीय सैनिकांना वीरमरण आले असून त्यांच्या या वीरमरणावर ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी भावनिक पोस्ट लिहिली आहे. ‘ज़रा आँख में भर लो पानी; जो शहीद हुए हैं…

LAC वर चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षावर आली UN ची ‘रिअ‍ॅक्शन’

संयुक्त राष्ट्र : संयुक्त राष्ट्र (युएन) महासचिव एंतोनियो गुतारेस यांनी भारत आणि चीनमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर हिंसा आणि मृत्यूच्या वृत्तावर चिंता व्यक्त केली आहे आणि दोन्ही देशांना अधिक संयम बाळगण्याचा आग्रह केला आहे.गुतारेस…

भारत-चीनच्या लष्करी अधिकार्‍यांमध्ये महत्वाची बैठक !

पोलिसनामा ऑनलाईन - सीमावादावर तोडगा काढण्यासाठी आज भारत आणि चीनच्या लष्करी अधिकार्‍यांमध्ये वरिष्ठ पातळीवर बैठक होणार आहे. मागच्या महिन्याभरापासून पुर्व लडाखमध्ये तणााव असून दोन्ही देशांचे सैनिक परस्परांसमोर उभे ठाकले आहेत. एकाच बैठकीतून…