राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर स्मृती इराणी म्हणाल्या ‘जय श्रीराम’ !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीत लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (बुधवार) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यावर केंद्रीय मंत्री स्मृती इरानी यांना विचारले असता त्यांनी फक्त 'जय श्रीराम' असे म्हणून…