भारताचा कठोर निर्णय, चीनमधून येणाऱ्या 63 हजार लोकांना समुद्रामध्येच रोखलं, बंदरावर जवळ 20 हजार जहाज…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : गेल्या तीन महिन्यांत बाहेरून सुमारे २०,००० जहाजांवरील चालक, दल सदस्य आणि प्रवाशांना भारतीय बंदरात उतरण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. या जहाजांमध्ये प्रवासी आणि चालक दल सदस्यांसह सुमारे ६३ हजार लोक आहेत. त्यांना…