पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे पसरतात जीवघेणे आजार, ‘या’ 11 प्रकारे ठेवा स्वतःला सुरक्षित
पावसाळ्यात दुषित पाण्याचे सेवन टाळल्यास अनेक आजारांपासून बचाव करता येऊ शकतो. पावसाळ्यात दुषित, अस्वच्छ पाणीपुरवठा होतो. नदीमध्ये सांडपाणी, कचरा, घाण हे मिसळल्यामुळे हे पाणी पिणं शरीरासाठी धोकादायक ठरतं. दुषित पाणी प्यायल्यामुळे उलटी,…