Video : सीमा वादादरम्यनच व्हायरल झाला भारत-चीन सैनिकांमध्ये झालेल्या ‘हिंसक’ झटापटीचा…
नवी दिल्लीः वृत्तसंस्था - भारत आणि चिनी सैन्याच्या दरम्यान गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षाबद्दल आज देशभरात संताप आहे. चिनी सैन्याने केलेल्या फसवणूकीमुळे भारताचे 20 जवान शहीद झाले. आता या रक्तरंजित संघर्षाचा एक व्हिडिओ देखील समोर आला…