रोहित शर्मासह 5 जणांचं ‘खेलरत्न’ कन्फर्म, कुस्तीपटू राहुल अवारेला अर्जुन पुरस्कार
नवी दिल्ली : क्रिडा मंत्रालयाने शुक्रवारी पूर्वमध्ये खेलरत्न मिळवणारी साक्षी मलिक आणि मीराबाई चानू यांना अर्जुन पुरस्कार न देण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे यावर्षी हा पुरस्कार मिळवणार्या खेळाडूंची संख्या 27 राहिली आहे. क्रिडा मंत्रालयाने…