अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे गुरुवारी मुंबई, ठाणे, कोल्हापूर, कोकणातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेली तीन महिने सातत्याने झोडपून काढणाऱ्या मॉन्सूनने राज्यात वारंवार महापूराची परिस्थिती आणली आहे. हवामान विभागाने गुरुवार, शुक्रवारी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी मुंबई, ठाणे, कोकणातील जिल्ह्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना गुरुवारी सुट्टी जाहीर केली आहे.
हवामान विभागाने गुरुवारी मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे ही खबरदारी घेण्यात आली आहे.
उत्तर गुजरातपासून कर्नाटकाच्या किनारपट्टीपर्यंत मोठ्या प्रमाणावर ढगांची दाटी झाल्याचे रडारवरील छायाचित्रांमुळे दिसून येत आहे. मुंबई व परिसरात काल रात्रीपासून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे.
Visit – policenama.com
- ‘या’ १० सौंदर्य समस्या करा दूर, नाही पैशांची आवश्यकता, अवश्य करा ‘हे’ उपाय
- या लोकांनी टाळावे ‘चायनीज फूड’! खात असाल, तर हे आवश्य जाणून घ्या
- प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी
- छोटी विलायचीत अनेक औषधी गुणधर्म, होतील ‘हे’ ५ आरोग्यदायी फायदे
- प्रवास करताना उलटी का होते? ‘हे’ ५ उपाय केल्यास मिळेल आराम, जाणून घ्य
- झोपण्यापुर्वी पुरुषांनी प्यावे यापैकी एक ड्रिंक, होतील ‘हे’ ७ खास फायदे
- हे जेवणानंतर खा फक्त दोन चिमुट,आरोग्यसंबंधित होतील अनेक फायदा
- रोज १ आवळा खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ ९ चांगले प्रभाव
- नियमित प्या ‘गहू तृणरस’, संधीवातासह ‘हे’ १० आजार होतील दूर, जाणून घ्या
- रात्री उशीखाली ठेवा एक ‘लसणाची पाकळी’ आणि मग पाहा चमत्कार!
- ‘किडनी ट्रांसप्लांट’नंतर अशी घेतली जाते काळजी, निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ करा