नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासुन कांद्याचे दर प्रचंड वाढले आहेत. दिवसेंदिवस कांद्याच्या दरात वाढ होत असल्याने केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने आज कांद्याच्या निर्यातीवर बंदीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कांद्याचे दर अटोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.
Union Ministry of Commerce & Industry: Export policy of Onion is amended from free to prohibited till further orders. Hence, export of all varieties of onions is prohibited with immediate effect pic.twitter.com/MHNLqIPB2J
— ANI (@ANI) September 29, 2019
दिवसेंदिवस कांद्या महाग होत चालला होता. कांद्यानं सर्वसामान्य नागरिकांच्या डोळयातून अक्षरशः पाणीच आणले होते. दिवाळीपर्यंत कांद्याचे दर कडाडलेलेच राहतील अशी शक्यता व्यक्त होत असतानाच आज (रविवार) अचानकपणे केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. शेतकर्यांकडे अगदी कमी प्रमाणात कांदा शिल्लक असल्याने भाव वाढला होता. आता शेतकर्यांकडे कांदा शिल्लक नाही अशी स्थिती आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळं सर्वसामान्य नागरिकांना नक्कीच फायदा होणार आहे.
Visit : Policenama.com
- तुम्हाला कमी रक्तदाबाचा त्रास आहे का ? मग करा ‘हे’ घरगुती उपाय
- धुम्रपान करणारांनी ‘हे’ लक्षात ठेवावे, होऊ शकतात ‘या’ समस्या
- या सामान्य समस्येमुळे कमी होते पुरूषांची यौन क्षमता, ‘हे’ आहेत १० परिणाम
- निरोगी दातांसाठी करा ‘हे’ रामबाण उपाय, कीड होईल नाहीशी
- स्वप्नदोषाची समस्या घालवण्यासाठी करा ‘हा’ उपाय, वेळीच घ्या जाणून
- ड्राय फ्रूटच्या तुलनेत लोणी जास्त दमदार, नियमित करा सेवन
- कंडोममुळेही होऊ शकते अॅलर्जी, वेळीच घ्या काळजी
- होय, बिनधास्त खा ‘शिळा भात’, आरोग्यासाठी आहे चांगले, जाणून घ्या कारणे
- सिगारेटमुळे लहान मुलांना येऊ शकतो जन्मत:च बहिरेपणा, जाणून घ्या